GOA: WHAT HAPPENED BEFORE AND DURING OPINION POLL MOVEMENT
Panaji (Goa) We are thankful to Fr Victor Ferrao of Rachol Seminary who has brought this details about the run up for the Opinion Poll. We bring to you the walk down the memory lane penned by Fr Ferrao. 1952 states were created on linguistic basis in independent India. This led to…
READ more..GOA: WITH GARLAND OF SANITARY PADS, CONGRESS WOMEN WING PROTESTED ON THE STREETS OF MARGAO
Margao (Goa) Goa Pradesh Mahila Congress today held unique protest with the garland of sanitary pads around their neck demanding that the central government should withdraw GST on this item essential for women. During the protest held at Margao city, GPMC Chief Pratima Coutinho demanded that the sanitary pads should be provided free of cost…
READ more..GOA: WHAT ARE THE PRAYERS OF GOA BEFORE MAHADEYI WATER DISPUTE TRIBUNAL
Panaji (Goa) The Neutral View brings to you, in detail, the prayers of Goa before Mahadeyi Water Dispute Tribunal. 1. The first prayer sought by State of Goa before the Hon’ble Tribunal is in the nature of a declaration from this Hon’ble Tribunal that the State of Karnataka and the State of Maharashtra does not have any right, authority or power…
READ more..तंञज्ञान तळागापर्यंत पोहचवून सर्वांचेच आयुष्यमान उंचावणे आवश्यक
– अर्थतज्ञ चंद्रहास देशपांडे यांचे मत – उदारीकरणानंतर औद्योगिक आणि आर्थिक विकासावर व्याख्यान – ट्रीनीटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयातील उपक्रम पुणे – ‘तंञज्ञान तळागापर्यंत पोहचवून सर्वांचेच आयुष्यमान उंचावत नाही तोपर्यंत जागतिक सत्ता होता येणार नाही’, असे प्रतिपादन अर्थतज्ञ चंद्र्हास देशपांडे यांनी केले. ट्रीनीटी व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयात नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर उदारीकरणानंतर औद्योगिक आणि आर्थिक विकास या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मनूष्यबळ तज्ञ अजय…
READ more..‘पद्मदुर्ग’ एक अधुरे स्वप्न
टिम “येवा कोकणात” रायगड जिल्ह्यातील मुरुड मधल्या जंजिरा किल्यापासून काही अंतरावर समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ल्याला विशेष महत्व आहे. किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बर्याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात.या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.जंजिरा किल्याला पर्याय आणि सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा किल्ला…
READ more..चला करूया सेंद्रिय शेती
शिवाजी खरात शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडित आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी! त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य होता. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता व्यवस्थित होती; परंतु मध्यंतरीच्या काळात रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची प्रत खालावली व आता त्या नापीक होण्याच्या मार्गावर आहेत अथवा झाल्याच आहेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे आणि…
READ more..आकड्याचो खेळ
बाळा कदम संध्याकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे विश्वनाथ पराडकर, नाना पाटील, शानू बांगर, नानू मालवणकर वगरे मंडळी बांबरवाडीच्या फेमस ‘पिंकी हेअर ड्रेसर्स’ या सलूनमध्ये गजाली मारत बसले होते. तुकारामाची पंधरावडाभर वाढलेली खरखरीत दाढी जुने ब्लेड नव्या पाकिटातून काढून भिक्या खरडवित बसला होता. कुठल्या तरी खूनप्रकरणावर इतरांची गरमागरम चर्चा रंगात आली होती आणि अशातच बाळया वाडेकर सलूनमध्ये आला. आल्या-आल्याच त्याने शरद्याला विचारलं,’शरद्या,…
READ more..समुद्री आपत्तीतील बचावाचे ठिकाण
हेमंत कुलकर्णी कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदराचा उल्लेख केला जातो. या बंदराच्या चारही दिशांना डोंगर, पश्चिम दिशेला समुद्राचे विस्तीर्ण ५०० मीटरचे प्रवेशद्वार अशी देवगड बंदराची नैसर्गिक, भौगोलिक रचना आहे. कोकण किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरे पश्चिमेकडे तोंड करून वसली आहेत. मात्र, एकमेव देवगडची जेटी पूर्वेकडे तोंड करून बांधली आहे. कितीही वेगाने वाहणारे वादळवारे असोत देवगड बंदरातील पाण्यावर साधा तरंगही…
READ more..GOA: WHAT IS THE ACTUAL GOA’S CASE ON MAHADEYI ISSUE? HERE ARE THE FEW FACTS.
Panaji (Goa) While Goa’s fight with Karnataka over distribution of Mahadeyi water remains in the media limelight these days, The Neutral View brings to you in detail what exactly is Goa’s case is about before Mahadeyi Water Dispute Tribunal. The State of Goa’s case is essentially the challenge to the proposed 12 projects by the State of Karnataka in the Western…
READ more..ग्राहक जनजागृती अभियानाचे उदघाटन
पुणे – जीवनविद्या मिशनच्यावतीने भोसरी येथे सुरु असलेल्या ज्ञानेश्वर माउली पुण्यस्मरण सोहळ्यात ‘ग्राहक जनजागृती’ साठी माहिती केंद्र काल सुरू करण्यांत आले. त्याचे उदघाटन अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक कल्याणमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार महेश लांडगे, वाजनमापे विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच जीवनविद्या मिशनचे आजी माजी विश्वस्त उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री बापट म्हणाले, जीवनविद्या…
READ more..