LUCKY 7 MOVES AWAY FROM BEACH BUT HITS SAND BAR, SALVAGE OPS TO RESUME TOMORROW

  • Team TNV
  • September 18, 2017
  • 5:50 pm

Miramar (Goa): The grounded-yet-partially floating controversial casino ship Lucky 7 finally made its way in deeper waters but not until it moved around 300 mtrs from off Miramar beach. The vessel floated in the waters when the salvaging exercise resumed after a gap of four days, this morning. It however hit the sand bar due to the low tide, but…

READ more..

ALL INDIA SUB-JUNIOR BADMINTON RANKING AT MARGAO

  • Team TNV
  • 11:47 am

MARGAO The Goa Badminton Association will be hosts to All India Sub-Junior Ranking Badminton championship which will be held at Multipurpose Hall, Fatorda, Margao, in the categories of Under 13 and Under 15 Girls and Boys singles and doubles, from October 9 to 15. Those interested in participating must submit their entry to GBA secretary Sandeep Heble (9326129171) or SAG Coach…

READ more..

SIT TO CHALLENGE KHAN’S BAIL

  • Team TNV
  • September 17, 2017
  • 6:05 pm

Panaji  (Goa) The ongoing investigation in the mining scam has opened up fresh trouble for influential mine businessman Imran Khan. The original lease holder of the Portuguese-era property from where he extracted and transported ore, has told the special investigation team that her family was misguided over the use of land. 87-year-old Maria Figueiredo deposed saying Khan and his…

READ more..

‘थोरला गणपती’ .. एक परंपरा..

  • Team TNV
  • 5:08 pm

समिल जळवी कुडाळ शहरातील कविलकाटे येथील थोरला गणपती प्रसिंध्द आहे तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्तिकामामुळे. जळवी घराण्यातील बारा कुटुंबियांचा सर्वात  मोठा गणपती म्हणून त्याची ओळख आहे.  हा गणपती चिकणमातिच्या २१ गोळ्यापासुन बनविला जातो, सुबक मूर्ती आणि मनमोहक रंगकाम यामुळे थोरल्या घरातला हा गणपती सर्वांचाच आवडता आहे. या गणपतीची मूर्ती ही कित्तेक वषाँपासुन नेरुर गावातील सुप्रसिद्ध मूर्तिकार अण्णा मेस्त्री हे  थोरल्या घरी…

READ more..

कोकणातील बंदरांना बोटसेवेची प्रतीक्षा

  • Team TNV
  • 5:04 pm

आनंद अतुल हुले सुमारे ६५  वर्षापूर्वी मालवणला आचार्य अत्रेंच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन भरले होते. मुंबई – मालवण हा कोकणबोटीचा प्रवास सर्व साहित्यिकांनी केला. सकाळी मालवण बंदरांत कोकणबोट आल्यावर किनारपट्टीचे निसर्गसौंदर्य पाहून सगळे हरखून गेले. आचार्य अत्रे तर कोकणबोटीच्या प्रवासावर इतके खूष झाले की, त्यांनी जाहीर केले “कोकणबोटीची मजा लुटण्यासाठी पुढील ३-४ साहित्य संमेलने मालवणलाच भरवावी.” हिच संकल्पना पुढे “टुरीझम क्रूझ’…

READ more..

जैन समाजाची पुन्हा जनगणना करावी – सुनिल सिंघी

  • Team TNV
  • 4:58 pm

पुणे – भारतात जैन समाजाची लोकसंख्या कमी असून, त्यामुळे केंद्रसरकारतर्फे यापूर्वी करण्यात आलेली जनगणना पुन्हा करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आणि अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक युवक महासंघाचे आंतरराष्ट्रीय चेअरमन सुनील सिघी यांनी आज रविवारी आपल्या भाषणात सांगितले. अखिल भारतीय श्री जैन श्वेतांबर युवक महासंघाची आज रविवारी नेहरू स्टेडियम जवळील दादावादी जैन मंदिराच्या अहिंसा भवन मध्ये…

READ more..

आनंदवाडीला बंदराचे दु:ख..

  • Team TNV
  • 4:53 pm

हेमंत कुलकर्णी देवगडसह कोकणच्या अर्थकारणाची दिशा बदलणाऱ्या आनंदवाडी बंदर प्रकलपाची १९९२ सालात आखणी झाली. २००५ सालात आराखड्याला मंजुरी मिळून त्याचे भूमिपूजनहि झाले परंतु प्रकल्पासाठी ५० टक्के निधी देण्याच्या आराखड्याला केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिली नाही. परिणामी हा प्रकल्प १९९२ शाळेतल्या ११ कोटीच्या अंदाजपत्रकावरून ९२ कोटींवर पोहोचला आहे. प्रकल्प लवकर मार्गी लागत नाही यामुळे समस्येत अडकलेत ते येथील मच्छिमार बांधव.  …

READ more..

का होतंय स्थलांतर, कोकणी युवकाचं??

  • Team TNV
  • 4:48 pm

चंद्रशेखर तेली प्रत्येक व्यक्तीला आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी रोजीरोटीचा प्रश्न सोडविणे गरजेचे असते. त्यासाठी मग जगाच्या पाठीवर कुठेही जायला तो तयार असतो. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी देशाटन कारण हि काही चुकीची गोष्ट नाही. उलट आपले बुद्धी कौशल्य, अंगभूत क्षमता पुरेपुर वापरून अधिक चांगल्या प्रतीचे उत्पन्न, आर्थिक फायदे मिळविता येतात. हे जरी खरे असले तरी आता जग बदलत चालले आहे. हाताच्या बोटावरच…

READ more..

धो धो पाऊस तरीही .. पाणी पाणी..

  • Team TNV
  • 4:37 pm

टिम “येवा कोकणात” उन्हाळा आला कि कोकणच्या काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी पळापळ सुरु होते. शेतीतर दूरच राहिली. पावसाचे पाणी साठविण्याची तंत्रशुद्ध व्यवस्था कोकणात नाही. शिवाय कोकणातील झरे, औद्योगिक वापराचं पाणी, जलविद्युत प्रकल्पांचे अवजल, सिंचन व्यवस्था यांचे अचूक व्यवस्थापन साधलं तर कोकणातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. कोकणच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास  कोकण क्षेत्र सुमारे ३० लाख हेक्टर इतके आहे. यातले…

READ more..

भारत मातेचे “डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया”

  • Team TNV
  • 4:32 pm

अनामिका आर. जाधव सहाय्यक अभियंता (वर्ग १, श्रेणी १), सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, कुडाळ   सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म दिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा  कर्नाटक राज्यातील कोलार जिल्हयातल्या चिकबळ्ळापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी या गावी १५ सप्टेंबर १८६४ रोजी झाला. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मानाणे सन्मानित करण्यात आले. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या स्थिस्तीत गेले. बाल्यावस्थेत ऐकलेल्या…

READ more..

Our Authors

Advertisement

All rights reserved copyright ©2017
Designed and maintained by Leigia Solutions